राज्य सरकारने तयार केलेल्या या नवीन प्रणालीमध्ये
तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांचं काम नियमितपणे तपासलं जाईल.
यादृच्छिक पद्धतीने प्रकरणांची निवड होईल.
तपासणीनंतर डिजिटल नोंद तयार होईल.
तपासणीचा संपूर्ण डेटा राज्यस्तरीय डॅशबोर्डवर उपलब्ध राहील.