Vijay Wadettiwar यांचा आरोप | TMC Crisis | BJP Politics | Modi 12 Years

Published : Jun 09, 2026, 12:00 PM IST

नागपूर येथे विजय वडेट्टीवार यांनी TMC संकट, काँग्रेसवर लावलेले बॅनर्स आणि मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी भाजपवर देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा आणि विभाजनकारी राजकारण करण्याचा आरोप केला. INDIA आघाडीच्या बैठकीनंतर भाजप घाबरलेला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

04:24एकनाथ शिंदेंचा टोला, INDIA आघाडी पराभूतांचा मेळावा | Eknath Shinde | INDIA Bloc | Rahul Gandhi
07:43संजय शिरसाटांचा दावा, INDIA आघाडी आता संपली | INDIA Bloc | Uddhav Thackeray | Rahul Gandhi
03:16छगन भुजबळांची खंत, इतरांना न्याय; मला का नाही? | Chhagan Bhujbal | Rajya Sabha | Samir Bhujbal
03:24प्रताप सरनाईकांचा बसस्थानकाची पाहणी, दोन अधिकाऱ्यांना निलंबित | ST Depot | Inspection | Suspension
03:46संजय राऊतांचा BJP वर हल्लाबोल, NEET पेपरफुटीवर आंदोलनाची आठवण | NEET | Paper Leak | BJP
05:54आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत सायबर फसवणुकीविरोधी जनजागृती | Cyber | Fraud | Awareness
03:36देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन, LPG दरवाढीवर केंद्र योग्य निर्णय घेईल | LPG | Inflation | Fuel
04:06अमृता फडणवीसांचा सायकलिंगचा संदेश, पर्यावरण संवर्धनावर भर | Cycling | Fit India | Environment
11:52चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा, बिनविरोध निवडणुकांमुळे वेळ आणि पैसा वाचला | Election | BJP | MLC