शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढ, मध्यपूर्वेतील युद्धस्थिती, NEET पेपर लीक, शेतकरी प्रश्न आणि पंतप्रधान मोदींच्या austerity call वर त्यांनी कठोर प्रतिक्रिया दिली. यासोबतच मध्य प्रदेशातील मंदिर-मशीद वादावरही त्यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं. पाहा प्रियांका चतुर्वेदी नेमकं काय म्हणाल्या…