रेल्वे तिकीट रद्द नियम बदलले! आता रिफंडवर मोठी कात्री

रेल्वे तिकीट रद्द नियम बदलले! आता रिफंडवर मोठी कात्री

Published : Mar 24, 2026, 07:59 PM IST

भारतीय रेल्वेने तिकीट कॅन्सलेशन आणि रिफंड नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. आता ट्रेन सुटण्याच्या वेळेनुसार रिफंड मिळणार असून, शेवटच्या ८ तासांत तिकीट रद्द केल्यास एकही रुपया परत मिळणार नाही. त्याचबरोबर बोर्डिंग स्टेशन बदलणे, कुठूनही तिकीट रद्द करणे आणि क्लास अपग्रेडसारख्या सुविधा देखील देण्यात आल्या आहेत. प्रवास करण्याआधी हे नवे नियम नक्की जाणून घ्या!

03:43अमरावती-नाशिक प्रकरणावर Navneet Rana संतप्त, कठोर कारवाईची मागणी
04:28TCS प्रकरणावर Radhakrishna Vikhe Patil यांची कडक भूमिका, कॉर्पोरेट नियम कडक करण्याची मागणी
03:39अमरावती प्रकरणावर Kirit Somaiya आक्रमक, SIT चौकशीची मागणी
03:13महिला आरक्षण, लोकसभा सीट वाढ आणि बिहारवर Shaina NC यांची स्पष्ट भूमिका
02:49महिला आरक्षणावर Sanjay Nirupam यांचा हल्लाबोल, काँग्रेसवर निशाणा
03:58बीकेसीत क्रेन कोसळलीमोठी दुर्घटना टळली
03:58अमरावती प्रकरण, गोरेगाव ड्रग मृत्यू आणि महिला आरक्षणावर Husain Dalwai यांचा सरकारवर हल्ला
03:13ड्रग्समुळे मृत्यू प्रकरणावर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया, जबाबदारी कोणाची
02:45संविधान वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढू, अबू आझमींचे वक्तव्य
04:08संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, मैदानांवर हॉटेल्सचा आरोप