रेल्वे तिकीट रद्द नियम बदलले! आता रिफंडवर मोठी कात्री

रेल्वे तिकीट रद्द नियम बदलले! आता रिफंडवर मोठी कात्री

Published : Mar 24, 2026, 07:59 PM IST

भारतीय रेल्वेने तिकीट कॅन्सलेशन आणि रिफंड नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. आता ट्रेन सुटण्याच्या वेळेनुसार रिफंड मिळणार असून, शेवटच्या ८ तासांत तिकीट रद्द केल्यास एकही रुपया परत मिळणार नाही. त्याचबरोबर बोर्डिंग स्टेशन बदलणे, कुठूनही तिकीट रद्द करणे आणि क्लास अपग्रेडसारख्या सुविधा देखील देण्यात आल्या आहेत. प्रवास करण्याआधी हे नवे नियम नक्की जाणून घ्या!

08:21संजय राऊतांनी शिवसेनेच्या ६० वर्षांच्या प्रवासावर भाष्य केले | ShivSena | UBT | Anniversary
09:38वर्षा गायकवाडांचा पक्षफोडीच्या राजकारणावर आरोप | PartyBreak | RahulGandhi | Congress
05:46देवेंद्र फडणवीस संरक्षण क्षेत्रातील नव्या प्रकल्पात | Defence | Atmanirbhar | Manufacturing
03:296 खासदार गेले, यावर किशोरी पेडणेकर सहज बोलून गेल्या | ShivSena | UBT | Anniversary
03:06ShivSena Split | आक्रमकता हरवल्याने शिवसेना 'उबाठा'वर वार | Uddhav Thackeray
04:13Ram Kadam यांचे शिवसेना UBT खासदारांवर भाष्य | MPs | Uddhav | OperationTiger
05:54Kishori Pednekar यांचे 6 खासदार गैरहजेरीवर भाष्य | MPs | Uddhav | ShivSenaUBT
12:53Sanjay Raut यांचे व्हीप न पाळणाऱ्यांवर कारवाईचे संकेत | Whip | MPs | ShivSena
03:01जळगावमध्ये विधान परिषद मतदानाला सुरुवात | MLC Election | Voting | Jalgaon
06:02मुरलीधर मोहोळ म्हणाले, आधी तुमचं घर सांभाळा | OperationTiger | BJP | UBT