रेल्वे तिकीट रद्द नियम बदलले! आता रिफंडवर मोठी कात्री

रेल्वे तिकीट रद्द नियम बदलले! आता रिफंडवर मोठी कात्री

Published : Mar 24, 2026, 07:59 PM IST

भारतीय रेल्वेने तिकीट कॅन्सलेशन आणि रिफंड नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. आता ट्रेन सुटण्याच्या वेळेनुसार रिफंड मिळणार असून, शेवटच्या ८ तासांत तिकीट रद्द केल्यास एकही रुपया परत मिळणार नाही. त्याचबरोबर बोर्डिंग स्टेशन बदलणे, कुठूनही तिकीट रद्द करणे आणि क्लास अपग्रेडसारख्या सुविधा देखील देण्यात आल्या आहेत. प्रवास करण्याआधी हे नवे नियम नक्की जाणून घ्या!

04:26नाना पटोले यांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप! "शेतकरी, अल्पसंख्याक असुरक्षित"
04:25एसटीमध्ये 3000 नव्या बसची भर! प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय | EV कडे मोठं पाऊल
03:19संजय राऊतांचा मोदींवर निशाणा! "२५ दिवसांनी आठवलं का?" | वेस्ट एशिया मुद्द्यावर टीका
02:30विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल! "लोकशाही संपली, हुकूमशाही सुरू"
02:43युवकांसाठी प्रेरणा! योगेश कदम यांचे मोदींच्या 9000 दिवसांच्या कामाबद्दल मोठं वक्तव्य
12:35Aaditya Thackeray यांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल | ‘बंधनू भक्त’ प्रकरणावर गंभीर आरोप
05:24Hussain Dalwai यांचा सरकारवर निशाणा | LPG तुटवडा, RSS आणि परराष्ट्र धोरणावर टीका
06:11Anand Dubey यांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल | महिला सुरक्षा, LPG तुटवडा आणि पाकिस्तानवर वक्तव्य
06:06Ritu Tawde यांचे दुहेरी विधान | Signal School उद्घाटन आणि LPG तुटवड्यावर मोठा अपडेट