नक्षलवादावर क्रेडिट वाद, प्रियांका चतुर्वेदींचा सरकारवर हल्लाबोल

नक्षलवादावर क्रेडिट वाद, प्रियांका चतुर्वेदींचा सरकारवर हल्लाबोल

Published : Mar 31, 2026, 03:06 PM IST

नक्षलवादाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या राजकीय वादात शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. नक्षलवाद संपवण्याचे श्रेय एका सरकारला देता येत नाही, हा दीर्घकालीन प्रक्रिया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच त्यांनी इंटेलिजन्स फेल्युअर, महागाई, वेस्ट एशियातील युद्ध, भारत-अमेरिका व्यापार करार, रुपयाची घसरण आणि शेतकरी प्रश्न यांसारख्या अनेक मुद्द्यांवर सरकारला सवाल केले. देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

02:25गॅस सिलेंडर लेटर वादावर मंगळ प्रभात लोढा यांचे स्पष्टीकरण, सर्व धर्मांसाठी मदत केल्याचा दावा
02:53लोकसभेत नक्षलवादावर अमित शाह यांचा दावा, काँग्रेसकडून अतुल लोंढे पाटील यांचा जोरदार पलटवार
03:58चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा; मुलींचं शिक्षण पूर्णपणे मोफत, इंधन तुटवड्यावरही स्पष्ट भूमिका
06:01अण्णा बनसोडे यांचे मोठे वक्तव्य; पुतळा प्रकल्प, वाढते दर आणि निधीवर स्पष्ट भूमिका
03:23ऑटो संपावर संजय शिरसाटांचा इशारा; पेट्रोल पंपांवर कारवाईचा इशारा!
01:50संजय राऊतांचा BJP वर घणाघात; “१० वर्षांत काय केलं?” थेट सवाल!
07:14मजीद मेमन यांचा BJP, अमित शाह आणि ममता बॅनर्जीवर निशाणा; राष्ट्रीय मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका!
01:50नितेश राणे यांचा हिंदुत्वावर थेट सवाल; राम नवमी vs ईद दुहेरी निकषांवर निशाणा!
05:48Devendra Fadnavis यांचे मोठे विधान! अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई | LPG-PNG वर मोठा निर्णय