
जालना येथील समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ८ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. या दुर्दैवी घटनेवर भाजप आमदार नारायण कुचे यांनी दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ₹5 लाखांची मदत जाहीर केली आहे. या अपघातानंतर समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राज्यभरातून शोक व्यक्त केला जात आहे. 👉 अधिक अपडेट्ससाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राइब करा.