अमृता फडणवीस यांनी केले ई-रिक्षा उपक्रमाचं कौतुक | Women | E-Rickshaw | Self Reliance

Published : Jun 02, 2026, 11:00 AM IST

मुंबईत आयोजित कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी गरजू महिलांना ई-रिक्षा वितरण उपक्रमाचे कौतुक केले. भाला फाउंडेशन आणि सहयोगी संस्थांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात आला. ई-रिक्षामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार असून महिलांना रोजगाराचे साधनही उपलब्ध होणार आहे. यावेळी त्यांनी महिला व बालविकास, ॲसिड हल्लाग्रस्त महिलांचे पुनर्वसन, पालघरमधील कुपोषण आणि गर्भवती महिलांच्या समस्यांवरही भाष्य केले. तसेच इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि साधी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन करत पुढील पिढीसाठी चांगला वारसा निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली.

06:44संजय निरुपम यांचा आरोप, अभिषेक बॅनर्जी हल्ल्यामागे TMC चं राजकारण? | Abhishek Banerjee | TMC | NEET
03:57प्रसाद लाडांचा दावा, संवादामुळे मनोज जरांगेंचे उपोषण मागे | Maratha | Manoj Jarange | Reservation
03:27शायना NC पुणे दारू दुर्घटनेवर आक्रमक, मेथेनॉल रॅकेट चौकशीची मागणी | Pune | Liquor | Maharashtra
04:27संजय राऊतांचा सवाल, ऑपरेशन सिंदूर-1 पूर्ण झालं का? | Operation Sindoor | POK | Abhishek Banerjee
04:34मनोज जरांगे यांचा दावा, सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्या | Maratha | Reservation | Maharashtra
03:45पुण्यात विषारी दारू प्रकरणावर शिवसेनेचं आंदोलन, हडपसर पोलिस ठाण्याबाहेर घोषणाबाजी | Pune | Liquor
09:14हर्षवर्धन सपकाळांचा महायुतीवर घोडेबाजाराचा आरोप | MLC Election | BJP | Maharashtra
06:47रोहित पवारांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, दारुमुळे मृत्यूचे प्रकरण तापलं | Pune | Liquor | Police
04:48संजय राऊतांचा NEET पेपरफुटीवर हल्लाबोल, फडणवीसांसह केंद्र सरकारवर आरोप | NEET | BJP | Exam