अमृता फडणवीस यांनी केले ई-रिक्षा उपक्रमाचं कौतुक | Women | E-Rickshaw | Self Reliance

Published : Jun 02, 2026, 11:00 AM IST

मुंबईत आयोजित कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी गरजू महिलांना ई-रिक्षा वितरण उपक्रमाचे कौतुक केले. भाला फाउंडेशन आणि सहयोगी संस्थांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा उपक्रम राबवण्यात आला. ई-रिक्षामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार असून महिलांना रोजगाराचे साधनही उपलब्ध होणार आहे. यावेळी त्यांनी महिला व बालविकास, ॲसिड हल्लाग्रस्त महिलांचे पुनर्वसन, पालघरमधील कुपोषण आणि गर्भवती महिलांच्या समस्यांवरही भाष्य केले. तसेच इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि साधी जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन करत पुढील पिढीसाठी चांगला वारसा निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली.

09:40मराठा आंदोलनावर फडणवीस स्पष्ट, संविधानाबाहेर निर्णय नाही | Maratha Community Protest | Tiranga Rally
05:10अभिजीत दिपकेंचा झारखंड विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जला विरोध | Jharkhand Students Protest
08:16मोहन भागवतांचा एकतेचा संदेश, ‘विश्वचैतन्य’ समजून वागा | RSS Chief | Mohan Bhagwat
03:01विजय वडेट्टीवारांचा सरकारच्या धोरणांवर निशाणा | NEET | Smart Meter | Farmers
13:21संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर घणाघात | Gadchiroli | Tribal | Snakebite
02:10सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्नात PM मोदी, शहा, गांधी आणखी कोण? | Revati Sule Wedding
04:12एकनाथ शिंदे BRICS फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेवमध्ये | BRICS | Urban Development | Narendra Modi
06:05आदित्य ठाकरे: तेव्हा तिरंगा आठवला नाही का? | Tiranga Rally | Fadnavis | Mumbai
10:25देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईत तिरंगा रॅलीत सहभाग | Tiranga Rally | Mumbai | Fadnavis
03:07कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा हल्ला, 100 हून अधिक जखमी | Dog Attack | Kalyan | Stray Dogs