अबू असीम आझमींची महाराष्ट्र अर्थसंकल्पावर टीका — "मुस्लिमांना वाटा नाही?" | Maharashtra Budget

Published : Mar 10, 2026, 07:07 PM IST

महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आसिम आझमी यांनी अर्थसंकल्पावर टीका करत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, सरकारने सादर केलेला हा अर्थसंकल्प “समुद्रातील एका थेंबासारखा” असून, अल्पसंख्याकांना विशेषतः मुस्लिम समाजाला कोणताही ठोस हिस्सा दिलेला नाही. आझमी म्हणाले की, देशभरात अल्पसंख्याकांना विकास प्रक्रियेपासून दूर ठेवले जात आहे आणि बजेटमध्ये मुस्लिमांसाठी कोणतीही ठोस तरतूद दिसत नाही. त्यांनी असा दावा केला की, मुस्लिम समाजाला या बजेटमधून 0.05 टक्केही लाभ मिळालेला नाही. याशिवाय, धर्मांतराच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, १८ वर्षांनंतर कोणालाही स्वतःच्या इच्छेने धर्मांतर करण्याचा अधिकार आहे. काही लोक स्वेच्छेने धर्मांतर करतात, मात्र नंतर दबाव टाकून जबरदस्तीचा आरोप केला जातो, असंही त्यांनी सांगितलं. अशाच Maharashtra Politics, Budget Reaction, Minority Issues News साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

02:06LPG Cylinder Price Hike | प्रियांका चतुर्वेदी व राजनी पाटील यांचा केंद्रावर हल्लाबोल
02:45अजित पवार विमान अपघात प्रकरण: व्हीके सिंहांवर 'अंडरवर्ल्ड' कनेक्शनचा संशय — अमोल मिटकरी
03:58Rohit Pawar यांची Shinde यांच्याशी भेट; अजित दादांना न्यायासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटणार
07:36Rajya Sabha Elections: महाराष्ट्र नेत्यांच्या प्रतिक्रिया | सुप्रिया सुळे, संजय शिरसाट, मिलिंद देवरा
03:14शिवसेनेचा मोठा निर्णय, राज्यसभेसाठी ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिली | Jyoti Waghmare | Shiv Sena
03:27राज्यसभा निवडणूक 2026: शरद पवार vs शिंदे गट? महाराष्ट्रात 7 जागांसाठी राजकीय थरार
02:02मतदार यादीत 50 लाख संशयित नावे? किरीट सोमय्यांचा मोठा दावा | Bangladeshi Immigrants in Maharashtra
03:14मातोश्रीवर रोहित पवार–उद्धव ठाकरे भेट, अजित पवार विमान प्रकरण तापलं | Rohit Pawar Meets Thackeray
01:36घड्याळ वादावर मुंबई महापौर ऋतू तावडेंचं स्पष्ट वक्तव्य — 'माझं लक्ष फक्त मुंबईकरांच्या सेवेत'