मुंबईत पत्रकार परिषदेत Aaditya Thackeray यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. SIR प्रक्रियेपासून ते देशातील आर्थिक परिस्थिती, रुपयाची घसरण, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न आणि पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांपर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. यासोबतच बांद्रा गरीब नगरमधील कारवाई आणि पोलिस-आंदोलक संघर्षावरही प्रतिक्रिया दिली.