शरीरात खराब चरबी जमा होण्यापासून रोखण्यासाठी प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळा. त्याऐवजी काकडी, ब्रोकोली यांसारखे फायबरयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खा. तसेच, गोड फळे खाणे टाळा. बेरीसारखी हंगामी फळे खायला विसरू नका. तर मग हे घरगुती उपाय आणि आहारात बदल केल्यास चरबीच्या गाठी लवकर विरघळतील.