सध्याच्या काळात मानसिक समस्या आणि नैराश्य वाढले आहे. अशा लोकांनी दररोज एक विड्याचे पान खाल्ल्यास चांगला परिणाम दिसून येतो. ही पाने खाल्ल्याने मानसिक शांतता मिळते, असे तज्ज्ञ सांगतात. ज्यांना भूक लागत नाही, त्यांनी रोज दोन विड्याची पाने खाल्ल्यास भूक चांगली लागते, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.