पाण्याचा वेगवान निचरा: ठाणे पश्चिमेकडून येणारे पावसाचे पाणी आता थेट पूर्वेकडे वळवले जाईल.
स्मार्ट सिस्टीम: या टनेलसाठी एक स्वतंत्र यंत्रणा असून, केवळ एक बटण दाबताच साचलेल्या पाण्याचा निचरा सुरू होईल.
विक्रमी वेळेत पूर्ण: १ डिसेंबर २०२४ ला सुरू झालेले हे काम अवघ्या दीड महिन्यात म्हणजेच १५ जानेवारी २०२५ रोजी पूर्ण करण्यात आले.