विरार-डहाणू रेल्वेमार्गाचं चौपदरीकरण (64 किमी) हे या प्रकल्पाचं मुख्य उद्दिष्ट आहे.
3,578 कोटींचा खर्च अपेक्षित असून, प्रकल्प जून 2027 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
हा प्रकल्प मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (MRVC) मार्फत राबवला जात आहे.
हे एकाच वेळी 7 स्थानके उभारणारे पहिलेच रेल्वे प्रकल्प ठरणार आहे.