कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,
अपुऱ्या मनुष्यबळामुळे एकाच कर्मचाऱ्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकल्या जात आहेत
नियमित सुट्ट्या न देता सलग आणि डबल ड्युटी करायला भाग पाडले जात आहे
सततच्या दबावामुळे मानसिक आणि शारीरिक थकवा वाढत आहे
या परिस्थितीचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर होत असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.