सुधारित कायद्यामुळे खालील महत्त्वाचे फायदे मिळणार आहेत.
अनेक वर्षे प्रलंबित असलेले दस्तनोंदणी व्यवहार पूर्ण होणार
भूमिधारकांवरील अधिमूल्याचे ओझे हटणार
लहान जमिनींच्या खरेदी-विक्रीला प्रोत्साहन मिळणार
अडकलेली मालमत्ता अधिकृतपणे मालकांच्या नावावर नोंदवली जाणार
ग्रामीण व शहरी दोन्ही भागांतील जमीन व्यवहार सुलभ होणार
एकूणच, या निर्णयामुळे जमीन व्यवहारातील गुंतागुंत मोठ्या प्रमाणात कमी होणार असून लाखो नागरिकांसाठी नवीन मार्ग खुला झाला आहे.