राज्यातील ९३% लोकसंख्या एसटीशी जोडलेली असली, तरी मेळघाट आणि सह्याद्रीतील अनेक पाडे अद्याप वंचित होते. या निर्णयामुळे होणारे बदल
शिक्षण: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आता मैलोन्मैल चालत जाण्याची गरज उरणार नाही.
आरोग्य: आपत्कालीन परिस्थितीत माता-भगिनींना आणि रुग्णांना वेळेत दवाखान्यात पोहोचणे सोपे होईल.
रोजगार: दुर्गम भागातील तरुण रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी शहरांशी सहज जोडले जातील.