मध्य रेल्वेच्या सक्षम अधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार, नागपूर विभागातील
अकोला
बडनेरा
वर्धा
या प्रमुख स्थानकांवर वंदे भारत एक्सप्रेस साधारण 10 मिनिटे आधी पोहोचेल आणि तेवढ्याच लवकर सुटेल. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून, पुढील गाड्यांशी कनेक्टिव्हिटी अधिक चांगली होणार आहे.