गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवता येईल
लोकलसाठी स्वतंत्र मार्ग तयार होईल, ताण कमी होईल
मालगाड्यांना नवीन मार्गिकांवर वळवता येईल
लोकलची वेळ पाळण्याची क्षमता वाढेल
नाशिक–मुंबई प्रवास अधिक जलद आणि आरामदायक होईल
सध्या कसारा मार्गावर लोकल्सना मालगाड्यांमुळे वारंवार उशीर होतो. नव्या मार्गिकांमुळे हा अडथळा दूर होऊन लोकल सेवेला मोठा वेग मिळण्याची शक्यता आहे.