स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा सरकारला सवाल
या निर्णयावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. “आम्ही वर्षानुवर्षे अभ्यास करून स्पर्धा परीक्षा देतो, मग आमच्या जागा कोणाला फुकट द्यायच्या?” असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. त्यांनी सरकारकडे पारदर्शक आणि समान संधी मिळवून देणाऱ्या पर्यायी व्यवस्थेची मागणी केली आहे.