राज्य सरकारने योजनेसाठी काही ठोस पात्रता निकष ठरवले आहेत. या निकषांचे पालन न करणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
महिलांचे वय २१ ते ६५ दरम्यान असावे
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असावे
महिलांकडे चारचाकी वाहन नसावे
शासकीय नोकरदार किंवा करदाते महिलांना लाभ मिळणार नाही
हे निकष न पाळणाऱ्या महिलांचे अर्ज आता बाद करण्यात आले आहेत.