उन्हाळ्याच्या उष्ण हवामानात अनेक औषधी वनस्पती वाढतात. तुळस, कोथिंबीर, पुदिना ही काही उदाहरणे आहेत. त्यांना भरपूर सूर्यप्रकाश आणि पाण्याचा निचरा होणारी माती आवश्यक असते. मात्र उन्हाळ्यात पाण्यात किंवा ज्यूसमध्ये याचे सेवन केले जाते त्यामुळे या वनस्पती घरातील बागेत आवश्यक आहे