वारिस पठाणांचा संताप, Violence आणि वंदे मातरम वादावर जोरदार प्रतिक्रिया | BJP | Maharashtra

Published : May 08, 2026, 02:01 PM IST

महाराष्ट्रात सुरू असलेल्या वंदे मातरम वाद आणि बंगालमधील हिंसाचारावर वारिस पठाण यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी सर्व प्रकारच्या violence चा निषेध करत कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्याची मागणी केली. तसेच वंदे मातरम आणि संविधानिक अधिकारांवरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या व्हिडिओमध्ये पाहा वारिस पठाण यांनी BJP, प्रशासन आणि देशातील वाढत्या राजकीय तणावावर काय भाष्य केलं.

02:17वंदे मातरम वादावर अरविंद सावंतांचा हल्लाबोल | Bengal Violence | Tamil Nadu
05:34जय पवारांचा जनता दरबार चर्चेत | Baramati | Ajit Pawar | JayPawar
06:18Anand Dubeyचं मत, ममता यांनी राजीनामा द्यावा; बंगालवर प्रतिक्रिया | Politics | Bengal | Mamata
06:25Kishori Pednekarचं वक्तव्य, ममता यांना पाठिंबा; महिला सुरक्षेवर संताप | Politics | Bengal | Women
04:07Husain Dalwai यांची टीका, निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप | Politics | Bengal | ECI
06:57Waris Pathanचं विधान, हार-जीत स्वीकारा; बंगाल राजकारणावर प्रतिक्रिया | Politics | Bengal | Mamata
04:44मराठी कर्मचाऱ्यांवरील अन्यायावर अरविंद सावंतांची भूमिका | Arvind Sawant | Marathi Employees | LIC
08:01निवडणूक निकालांवर संजय निरुपमांची स्पष्ट भूमिका | Sanjay Nirupam | Mamata Banerjee | Election Result
04:51पुणे प्रकरणावर एकनाथ शिंदे कडक, मृत्युदंडाची मागणी | Eknath Shinde | Pune Case