अमरावती प्रकरणावर वारिस पठाणांची प्रतिक्रिया; आरोपींच्या कडक शिक्षेची मागणी

अमरावती प्रकरणावर वारिस पठाणांची प्रतिक्रिया; आरोपींच्या कडक शिक्षेची मागणी

Published : Apr 16, 2026, 12:02 PM IST

अमरावती येथे अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर AIMIM नेते वारिस पठाण यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. आरोपींच्या कृत्याचा तीव्र निषेध करत त्यांनी सांगितले की, अशा घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. मात्र, या घटनेचा संबंध संपूर्ण मुस्लिम समाजाशी जोडणे चुकीचे असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच, कोणत्याही व्यक्तीचे घर बुलडोझरने पाडणे हे कायद्याच्या चौकटीबाहेर असल्याचे नमूद करत त्यांनी योग्य न्यायप्रक्रियेचे पालन करण्याची मागणी केली. काही राजकीय नेते वातावरण बिघडवणारी विधाने करत असल्याची टीकाही त्यांनी केली. या प्रकरणात फक्त कायद्याच्या आधारे कारवाई व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

03:43अमरावती-नाशिक प्रकरणावर Navneet Rana संतप्त, कठोर कारवाईची मागणी
04:28TCS प्रकरणावर Radhakrishna Vikhe Patil यांची कडक भूमिका, कॉर्पोरेट नियम कडक करण्याची मागणी
03:39अमरावती प्रकरणावर Kirit Somaiya आक्रमक, SIT चौकशीची मागणी
03:13महिला आरक्षण, लोकसभा सीट वाढ आणि बिहारवर Shaina NC यांची स्पष्ट भूमिका
02:49महिला आरक्षणावर Sanjay Nirupam यांचा हल्लाबोल, काँग्रेसवर निशाणा
03:58बीकेसीत क्रेन कोसळलीमोठी दुर्घटना टळली
03:58अमरावती प्रकरण, गोरेगाव ड्रग मृत्यू आणि महिला आरक्षणावर Husain Dalwai यांचा सरकारवर हल्ला
03:13ड्रग्समुळे मृत्यू प्रकरणावर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया, जबाबदारी कोणाची
02:45संविधान वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढू, अबू आझमींचे वक्तव्य