युगेंद्र पवारांची सरकारकडे मागणी | शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची मागणी

युगेंद्र पवारांची सरकारकडे मागणी | शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची मागणी

Published : Apr 03, 2026, 11:03 AM IST

Yugendra Pawar यांनी बारामती तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या मोठ्या नुकसानीवर आवाज उठवला आहे. ऊस, कलिंगड यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली. प्रति एकर किमान १ लाख रुपयांचे विशेष पॅकेज देण्याची मागणी करत त्यांनी सरकारकडे निवेदन केले आहे. तसेच पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करावेत, भोंदू बाबांवर कडक कारवाई करावी आणि राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. 👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.

11:52चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा, बिनविरोध निवडणुकांमुळे वेळ आणि पैसा वाचला | Election | BJP | MLC
06:16आनंद दुबे यांचा दावा, INDIA आघाडीतील मतभेद दूर होणं गरजेचं | INDIA Bloc | DMK | Congress
18:37देवेंद्र फडणवीसांचा दावा, 1000 दिवसांत 70% नोकऱ्यांचं स्वरूप बदलेल | AI | Jobs | Skill
03:54अमित साटमांची काळा घोडा प्रकल्पाची पाहणी, पहिला नॉन-व्हेईकल झोन सज्ज | Mumbai | KalaGhoda | BJP
07:22हुसेन दलवाईंचा मोदी सरकारवर हल्लाबोल, राहुल गांधींच्या वक्तव्याला पाठिंबा | Rahul Gandhi | BJP
03:33किशोरी पेडणेकरांचा BJP वर हल्लाबोल, मुंबई तुंबण्यावरून साधला निशाणा | Mumbai | BJP | Rain
03:07पंकजा मुंडेंनी शेतात धरला नांगर, नैसर्गिक शेतीचा संदेश | Farming | Beed | Gopinath Munde
09:07चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेसला सल्ला, लढू शकत नसाल तर माघार घ्या | Mahayuti | Election
11:04राम कदम यांचा राहुल गांधी आणि शरद पवारांवर हल्लाबोल, आंदोलनावरून टोला | Ram Kadam | CBSE | Protest
06:29संजय घाडींचा दावा, पावसापूर्वी 80% नाला सफाई पूर्ण | Monsoon | BMC | Drain Cleaning