युगेंद्र पवारांची सरकारकडे मागणी | शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची मागणी

युगेंद्र पवारांची सरकारकडे मागणी | शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची मागणी

Published : Apr 03, 2026, 11:03 AM IST

Yugendra Pawar यांनी बारामती तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या मोठ्या नुकसानीवर आवाज उठवला आहे. ऊस, कलिंगड यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी त्यांनी केली. प्रति एकर किमान १ लाख रुपयांचे विशेष पॅकेज देण्याची मागणी करत त्यांनी सरकारकडे निवेदन केले आहे. तसेच पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करावेत, भोंदू बाबांवर कडक कारवाई करावी आणि राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. 👉 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.

03:32संजय शिरसाठ यांचा राहुल गांधींवर निशाणा | विरोधकांवर जोरदार टीका
06:17शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया | NCP मधील घडामोडींवर मोठं वक्तव्य
04:07जालना समृद्धी महामार्ग अपघात | ८ जणांनी गमावले प्राण, ₹5 लाख मदत जाहीर
14:42Aditi Tatkare यांची मोठी घोषणा: ‘लाडकी बहीण’ योजनेची ई-केवायसी मुदत वाढली!
04:45Sushma Andhare यांचा सवाल: NCR प्रकरणावर शंका, गॅस टंचाईवर सरकारला घेरलं
04:12Anand Dubey यांचे वक्तव्य: FCRA बिलावर समर्थन, महागाईवर सरकारला घेरण्याचा सल्ला
02:33Sanjay Raut यांचा सरकारवर हल्ला: LPG दरवाढ, शॉर्टेज आणि राजकारणावर घणाघात
02:25सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया: पक्षांतर्गत वादावर बोलण्यास नकार, नेतृत्वावर विश्वास
09:07कोरड्या पानांपासून गॅस तयार, IIT बॉम्बेची भन्नाट टेक्नॉलॉजी चर्चेत