आर्थिक संकटावर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, सरकारवर गंभीर आरोप | Aaditya Thackeray | Modi | Maharashtra

आर्थिक संकटावर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, सरकारवर गंभीर आरोप | Aaditya Thackeray | Modi | Maharashtra

Published : May 12, 2026, 07:09 PM IST

आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचत, Work From Home आणि खर्च कमी करण्याच्या आवाहनावर जोरदार टीका केली. “जनतेने काय करावं हे सांगितलं, पण सरकार काय करणार?” असा सवाल करत त्यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर निशाणा साधला. तसेच 69 लाख लाडकी बहिणींची नावं वगळल्याच्या मुद्द्यावरही सरकारवर टीका करत ही योजना फक्त निवडणुकीसाठी आणल्याचा आरोप केला.

06:53लाडकी बहीण योजनेत 69 लाख महिलांवर कारवाई? मोठा राजकीय वाद | Ladki Bahin | Maharashtra | Politics
03:04लाडकी बहीण योजनेत 69 लाख अपात्र? किरीट सोमय्यांचा मोठा आरोप | Kirit Somaiya | BJP | Maharashtra
03:33आसाममध्ये भाजपची हॅट्ट्रिक, शिंदेंकडून हिमंता सरकारचं कौतुक | Eknath Shinde | Assam | BJP
04:57पेट्रोल-डिझेलवरून जितेंद्र आव्हाडांचा मोदींवर हल्लाबोल | Jitendra Awhad | Narendra Modi | Politics
03:09मोदी सरकारवर अरविंद सावंतांचा निशाणा | Arvind Sawant | Narendra Modi | Shiv Sena UBT
03:26आसाममध्ये BJPच्या विजयावर फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया | Devendra Fadnavis | Assam | BJP
12:11राहुल गांधींवर मंत्र्यांचा पलटवार, मोदींच्या आवाहनाचं समर्थन | Ashish Shelar | Rahul Gandhi | Modi
04:57Viksit Bharat साठी फडणवीसांचा मास्टरप्लॅन | Devendra Fadnavis | Maharashtra | Economy
02:57सोमनाथ स्वाभिमान पर्वाला सुरुवात, प्रमोद सावंतांची मोठी प्रतिक्रिया | Pramod Sawant | Somnath Temple