Marathi

आई आणि पत्नीचं भांडण झाल्यावर काय करावं, चाणक्य काय सांगतात?

Marathi

चाणक्य नितीचा मूलमंत्र

चाणक्य म्हणतात “जिथे भावनेपेक्षा बुद्धी वापरली जाते, तिथे संघर्ष टळतो.” शक्यतो रागाच्या भरात निर्णय घेऊ नका, त्याचे तोटे आपल्याला जाणवत राहतात.

Image credits: pinterest
Marathi

कोणाचीही बाजू उघडपणे घेऊ नका

एका व्यक्तीची बाजू घेतली, तर दुसरी कायमची दुखावते. आईसमोर बायकोची तक्रार नको तर बायकोसमोर आईची तक्रार नको.

Image credits: pinterest
Marathi

शांतपणे ऐकून घ्या

भांडणात सर्वात मोठी चूक म्हणजे कोणाचंही न ऐकणं, दोघींचं म्हणणं वेगवेगळं, शांतपणे ऐकून घ्या, मध्ये पडून आवाज वाढवू नका.

Image credits: pinterset
Marathi

.दोघींचं बोलणं ऐकून घ्या

भांडणात सर्वात मोठी चूक म्हणजे कोणाचंही न ऐकणं, दोघींचं म्हणणं वेगवेगळं, शांतपणे ऐकून घ्या, मध्ये पडून आवाज वाढवू नका.

Image credits: pinterest AI Modified
Marathi

योग्य वेळ निवडा

योग्य वेळेला बोललेला शब्द वाद मिटवतो. भांडणाच्या क्षणी नाही, मन शांत झाल्यावर संवाद साधा

Image credits: pinterest AI Modified

साखरपुड्यासाठी या अंगठ्या आहे खास, डिझाईन घातल्यावर नवरी पडेल प्रेमात

नवीन वर्षाचा काय संकल्प करायला हवा, चाणक्य नीती काय म्हणते?

हात दिसेल सुंदर, ऑफिस आणि कॉलेज गर्ल्स घालून पहा मिनिमल रिंग

टाटाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या माहिती