Marathi

IND VS BANGLADESH : नाणेफेक जिंकल्यानंतर भारताचा गोलंदाजीचा निर्णय

Marathi

भारताच्या बांगलादेश विरुद्ध दुसरा कसोटी सामना सुरु

भारत बांगलादेश विरुद्ध कानपुर येथे दुसरा कसोटी सामना खेळत आहे. यावेळी नाणेफेक जिंकल्यानंतर रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

Image credits: fb
Marathi

३ गोलंदाजांनी संघात स्थान केलं पक्क

दुसऱ्या कसोटी सामन्यात ३ गोलंदाजांनी त्यांचे संघातील स्थान पक्के केलं आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांचा समावेश झाला आहे.

Image credits: fb
Marathi

ग्रीनफिल्ड स्टेडियमवर ढगाळ वातावरण

ग्रीनफिल्ड स्टेडियमवर ढगाळ वातावरण असल्यामुळे कर्णधार रोहित शर्माने त्याच नियोजन बदलल आहे. भारताचा गोलदांजी करण्याचा हा ९ वर्षातील पहिलाच निर्णय होता. 

Image credits: fb
Marathi

रोहित शर्मा काय म्हणाला?

यावेळी बोलताना रोहित शर्माने म्हटलं आहे की, आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत, यावेळी तीन गोलंदाज संघात असल्यामुळे आम्हाला फायदाच होईल असं त्यानं सांगितलं. 

Image credits: fb
Marathi

बांगलादेशचा काय झाला स्कोअर?

बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करताना त्यांचा संघ पूर्णपणे ढेपाळला आहे. त्यांचे ३३ धावांच्या बदल्यात २ बळी गेले आहेत. 

Image Credits: fb