फळं आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण काही फळं खाण्याची योग्य वेळ असते. पण सकाळच्या नाश्तामध्ये काही फळं खाणे टाळावीत.
उपाशी पोटी द्राक्षांचे सेवन करणे हृदयरोगाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते.
उपाशी पोटी केळ खाल्ल्याने हृदयासंबंधित समस्या वाढू शकतात.
आंबा कधीच उपाशी पोटी खाऊ नका. यामुळे साखर अधिक असल्याने ब्लड ग्लूकोज वाढू शकतो.
उपाशी पोटी संत्र्याचा ज्यूस किंवा नुसतेच फळं खाऊ नये. यामुळे अपचनाची समस्या होऊ शकते.
लीचीची चव गोड असली तरीही सकाळच्या नाश्तावेळी खाऊ नये. यामुळे रक्तातील साखर वाढू सकते.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.