शरीराची नैसर्गिक झोपेची सायकल नियमित राहते.
रात्री लवकर झोप लागत असल्याने झोप गाढ आणि ताजेतवाने करणारी असते.
मेंदू ताजातवाना राहतो आणि कामात एकाग्रता वाढते.
सकाळी व्यायाम, ध्यानधारणा केल्यास तणाव कमी होतो.
गुढीपाडव्यावेळी खुलवा हाताचे सौंदर्य, काढा या 5 सिंपल मेंदी डिझाइन्स
वाढत्या वयासह विसरण्यास होते? करा या आयुर्वेदिक गोष्टींचे सेवन
उन्हाळ्यात आंघोळ कधी करावी?, संध्याकाळी आंघोळ करण्याचे 5 फायदे
डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे काय आहेत?