टोपल्यात हवा खेळती राहते, त्यामुळे चपात्या वाफेने ओलसर न होता मऊ राहतात.
स्टीलच्या डब्यात चपात्या ठेवल्यास घामट वास येतो, पण टोपलीत तसे होत नाही.
उन्हाळ्यात उष्णतेमुळे बॅक्टेरिया पटकन वाढतो. टोपलीत थोडी थंडी राहते आणि ओलावा साचत नाही.
आपले आजी-आजोबा उन्हाळ्यात अन्न ताजं ठेवण्यासाठी मातीची भांडी, टोपल्या यांचा वापर करत असत.
टोपलीत ठेवताना वर सुती कापड झाकल्यास वाफ बाहेर जाते आणि चपात्या छान राहतात.
चपात्या गरम असतानाच टोपलीत घालाव्यात आणि त्यावर स्वच्छ सुती कापड झाकावं, म्हणजे त्या जास्त वेळ मऊ आणि चवदार राहतात.
Hanuman Jayanti: कष्टभंजन हनुमान तुमच्या आयुष्यातील साडेसाती करेल दूर
Hanuman Jayanti: हनुमानासारखं बळ मिळवण्यासाठी कोणता व्यायाम करायला हवा
Hanuman Jayanti 2025 निमित्त मित्रपरिवाराला पाठवा खास मराठमोळे मेसेज
हॉटेलमधील झणझणीत मिसळ घरी कशी बनवावी?