उन्हाळ्यात पालेभाज्या खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात?
Lifestyle Feb 20 2025
Author: vivek panmand Image Credits:Social media
Marathi
शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे मिळतात
विटामिन A – डोळ्यांचे आरोग्य सुधारते, त्वचा चमकदार ठेवते.
विटामिन C – रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, जखमा लवकर भरून येतात.
विटामिन K – हाडे आणि रक्त गोठण्याच्या प्रक्रियेस मदत करते.
Image credits: Getty
Marathi
हाडे मजबूत होतात
पालक, मेथी, शेपू यांसारख्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते, जे हाडे मजबूत करतात. ऑस्टिओपोरोसिस (हाडे ठिसूळ होणे) टाळण्यासाठी नियमित पालेभाज्या खाव्यात.
Image credits: social media
Marathi
रक्त वाढते आणि शरीराला ऊर्जा मिळते
पालक आणि चुकंदर भाजी यामध्ये लोह (Iron) भरपूर प्रमाणात असते, जे हीमोग्लोबिन वाढवते आणि अशक्तपणा दूर करते. रक्ताची कमतरता असल्यास पालेभाज्या खाणे अत्यंत फायदेशीर आहे.
Image credits: Freepik
Marathi
पचन सुधारते आणि वजन कमी होते
पालेभाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पचनसंस्था सुधारते आणि पोट साफ राहते. वजन कमी करण्यासाठी पालेभाज्या उत्तम पर्याय आहेत.
Image credits: Freepik
Marathi
हृदयासाठी लाभदायक
मेथी आणि आळू भाजी रक्तदाब नियंत्रणात ठेवते. फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स मुळे कोलेस्टेरॉल कमी होतो, ज्यामुळे हृदय निरोगी राहते.