Marathi

उन्हाळ्यात पालेभाज्या खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात?

Marathi

शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे मिळतात

  • विटामिन A – डोळ्यांचे आरोग्य सुधारते, त्वचा चमकदार ठेवते. 
  • विटामिन C – रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, जखमा लवकर भरून येतात. 
  • विटामिन K – हाडे आणि रक्त गोठण्याच्या प्रक्रियेस मदत करते.
Image credits: Getty
Marathi

हाडे मजबूत होतात

पालक, मेथी, शेपू यांसारख्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते, जे हाडे मजबूत करतात. ऑस्टिओपोरोसिस (हाडे ठिसूळ होणे) टाळण्यासाठी नियमित पालेभाज्या खाव्यात.

Image credits: social media
Marathi

रक्त वाढते आणि शरीराला ऊर्जा मिळते

पालक आणि चुकंदर भाजी यामध्ये लोह (Iron) भरपूर प्रमाणात असते, जे हीमोग्लोबिन वाढवते आणि अशक्तपणा दूर करते. रक्ताची कमतरता असल्यास पालेभाज्या खाणे अत्यंत फायदेशीर आहे.

Image credits: Freepik
Marathi

पचन सुधारते आणि वजन कमी होते

पालेभाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पचनसंस्था सुधारते आणि पोट साफ राहते. वजन कमी करण्यासाठी पालेभाज्या उत्तम पर्याय आहेत.

Image credits: Freepik
Marathi

हृदयासाठी लाभदायक

मेथी आणि आळू भाजी रक्तदाब नियंत्रणात ठेवते. फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स मुळे कोलेस्टेरॉल कमी होतो, ज्यामुळे हृदय निरोगी राहते.

Image credits: Freepik

सकाळी साऊथ इंडियन ब्रेकफास्ट केल्यावर काय फायदे होतात?

एका दिवसात किती चपाती खायला हव्यात?

ऑफिससाठी परफेक्ट 6 Printed Suits, चारचौघांमध्ये खुलेल लूक

गालांवर गुलाबी चमक येण्यासाठी खास टिप्स, ट्राय करा बीटाचे पाणी