फळे खाणे गरमीत फायदेशीर, पण काही फळांचे जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
जाणून घ्या कोणती फळे जास्त खाणे टाळावे!
हायड्रेशनसाठी उत्तम, पण मधुमेह असलेल्या लोकांनी सावध राहावे.
जास्त खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
जास्त लिची खाल्ल्यास पोटदुखी होऊ शकते.
लिचीत भरपूर साखर असते, त्यामुळे जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
गोडसर आंब्याचे जास्त सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते.
उच्च साखर आणि कार्ब्समुळे रक्तातील साखर पातळी वाढते.
कमी प्रमाणात फायदेशीर, पण जास्त खाल्ल्यास अॅसिडिटी व पोटदुखी होऊ शकते.
पचनतंत्रासाठी सौम्य राहण्यासाठी सावधगिरी बाळगा.
महागड्या ब्युटी पार्लरएवजी घरच्याघरी 5 रुपयांत करा पेडिक्योर
केसांची वाढ चांगली व्हायची असेल तर काय करायला हवं?
ऑफिस लूकसाठी ट्रेन्डी सलवार सूट, 1K मध्ये करा खरेदी
साडीवर ट्राय करा या 5 प्रकारचे Halter Neck Blouse, पाहा डिझाइन्स