Marathi

Spiritual

अंत्यसंस्कानंतर घरी आल्यानंतर कोणती 4 कामे करावीत?

Marathi

या 4 गोष्टी ठेवा लक्षात

एखाद्याच्या अंत्यसंस्कारानंतर घरी परतल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. याशिवाय काही कामेही करणे महत्त्वाचे असते. याबद्दल जाणून घेूऊया सविस्तर..

Image credits: Instagram
Marathi

एखाद्याला स्पर्श करू नका

स्मशानातून घरी परतल्यानंतर अन्य व्यक्तीच्या संपर्कात येऊ नका. याशिवाय एखाद्या ठिकाणी न थांबण्यासह कोणालाही स्पर्श करू नका.

Image credits: Instagram
Marathi

हातातील पूजेचा धागा काढावा

तुमच्या हातात पूजा धागा असल्यास स्मशानभूमीतून घरी आल्यानंतर काढून टाका. यानंतर धागा एखाद्या नदीत- तलावात विसर्जन करा.

Image credits: Social Media
Marathi

आंघोळ करा

स्मशानातून घरी आल्यानंतर आंघोळ नक्की करा. नदीवर स्नान करणे शक्य नसल्यास घरी आंघोळ करा. स्नान केल्याशिवाय शरीर शुद्ध होत नाही.

Image credits: freepik
Marathi

मंत्रांचा जाप

तुमच्याकडे वेळ असल्यास आंघोळ केल्यानंतर थोडावेळ मंत्रांचा जाप करावा. अथवा देवाला नमस्कार करा.

Image credits: Getty
Marathi

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image Credits: Getty