वुर्नदावं येथील प्रेमानंद महाराज यांचा एक व्हिडीओ काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. ते या व्हिडिओमध्ये मोबाईलबद्दल सांगितलं आहे.
या व्हिडिओमध्ये प्रेमानंद महाराजांनी सांगितलं की, मोबाईल म्हणजे आताच्या लोकांचा मोबाईल म्हणजे आयुष्य झालं आहे. एखाद्या व्यक्तीचा मोबाईल काढून घेतला तर त्याला दुसरं काही सुचत नाही.
प्रेमानंद महाराज यांच्या सांगण्यानुसार मोबाईलचे अस्तित्व हे सर्वात जास्त आहे. एका वेळी त्याला पाहायला सुरुवात केल्यानंतर सर्व जण यामध्येच वेळ घालवतो.
मोबाईल ही सर्वात मोठी अडचण बनली असल्याचे प्रेमानंद महाराजांनी संगीतल आहे. भजनाच्या वेळी मन मोबाईलमध्ये न लावता देवात लागायला हवं पण ते होताना दिसत नाही.