Marathi

धर्माच्या रक्षणासाठी हिंसा करणे चांगले की वाईट? प्रेमानंद महाराजांच मत

Marathi

अहिंसा हा परम धर्म आहे का?

एका भक्ताने प्रेमानंद महाराजांना अहिंसा हा परम धर्म आहे का, असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्याने रामायण आणि महाभारतातील उदाहरण दिली होती. 

Image credits: facebook
Marathi

अहिंसेचं स्वरूप जाणून घ्या

प्रेमानंद महाराजांनी बोलताना म्हटलं आहे की, अहिंसा परम धर्म असून आपल्याला याच स्वरूप समजून घ्यावं लागेल. अहिंसेचा अर्थ सर्वात आधी सामाऊन घ्यायला हवा. 

Image credits: facebook
Marathi

दोषींना दंड देणे अहिंसा

प्रेमानंद महाराजांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे की धर्माचे नुकसान होत असताना आपण त्याच रक्षण करत असू तर त्या हिंसेला अहिंसा असच म्हणावं लागेल. 

Image credits: facebook
Marathi

दंड दिल्यामुळे समाजाचं होत भलं

प्रेमानंद महाराज सांगतात की, चुकीचं काम करणाऱ्या व्यक्तीला दंड देणं हे एक चांगलं काम आहे. त्यामुळे चुकीचा व्यक्तीला दंड दिल्यामुळे समाजात चांगला संदेश जातो. 

Image credits: facebook
Marathi

याला हिंसा समजू नका

प्रेमानंद महाराज म्हणतात की, एखादा पापी व्यक्ती खूप काळ जगला तर त्याच्यामुळे समाजाचे नुकसान होऊ शकत. हे काम पण अहिंसा असून आपण याला हिंसा समजू शकत नाही. 

Image credits: facebook
Marathi

दंड देण्याचं काम न्यायपालिकेचं

पण याचा अर्थ असा नाही की आपणच त्या व्यक्तीला दंड द्यायला हवा. हा दंड देण्याचं काम न्यायपालिलकेच असून त्या त्यांना सांगायला हवं.

Image Credits: facebook