Marathi

वृंदावन का सोडत नाही प्रेमानंद महाराज ? काय आहे रहस्य

Marathi

दररोज हजारो भक्त येतात भेटीला

सध्या साधुसंतांच्या लोकप्रियतेत सगळयात लोकप्रिय प्रेमानंद महाराज आहेत .दररोज हजारो लोक त्यांना भेटण्यासाठी वृंदावनमध्ये जातात आणि बाबांचे प्रवचन ऐकून स्वतःला धन्य समजतात

Image credits: facebook
Marathi

बाबा वृंदावनाबाहेर का जात नाहीत?

प्रेमानंद महाराज वृंदावनमध्ये आल्यापासून त्यांनी स्वतःला एक मर्यादा आखून घेतली होती त्यामुळे ते कधीच बाहेर पडलेले नाहीत. अनेक लोक त्यांना आग्रह करतात, पण बाबा नकार देतात.

Image credits: facebook
Marathi

साधूसंत बाबांना भेटायला

फार कमी लोकांना माहीत आहे की प्रेमानंद महाराज वृंदावन सोडून इतर ठिकाणी का जात नाहीत? नुकतेच एक साधू त्यांना भेटायला आले असता बाबांनी याबद्दल सांगितले.

Image credits: facebook
Marathi

संतांनी काय केली विनंती ?

सध्या सोशल मीडियावर प्रेमानंद बाबांचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक संत त्यांना वृंदावन सोडून दुसऱ्या ठिकाणी येऊन दर्शन देण्याची विनंती करत आहेत.

Image credits: facebook
Marathi

सन्यास क्षेत्राचे नियम कडक

संतांच्या विनंतीला उत्तर देताना, प्रेमानंद बाबांनी त्यांना सांगितले की हे क्षेत्र संन्यासाच्या नियमांनी बांधील आहेत. कितीही मोठे संकट आले तरी ते वृंदावन सोडून कुठेही जाऊ शकत नाहीत.

Image credits: facebook
Marathi

सन्यास क्षेत्र म्हणजे काय?

जे काही ऋषी-मुनी संन्यास घेतात, ते विशिष्ट ठिकाणाशिवाय इतर कोणत्याही ठिकाणी जाऊ शकत नाहीत. काहीही झाले तरी ते आयुष्यभर त्याच परिसरात राहतात.

Image Credits: facebook