Marathi

भातात पाणी अधिक झालेय? या 6 टिप्सने चिकटपणा होईल दूर

Marathi

अत्याधिक पाणी काढा

भातात अधिक पाणी झाल्याने अधिक मऊ झाल्यास त्यामध्ये थोडे आणखी पाणी टाका आणि गाळणीत टाका. यामुळे भातातील अत्याधिक पाणी निघून जाण्यासह अधिक मऊ देखील होणार नाही.

Image credits: Freepik
Marathi

प्लेटमध्ये भात पसरवा

भात मऊ किंवा चिकट झाल्यास एका प्लेटमध्ये सर्वप्रथम काढून घ्या. यानंतर सर्वत्र पसवरुन थोडावेळ ठेवल्यास त्यामधील चिकटपणा दूर होईल.

Image credits: Freepik
Marathi

लिंबू आणि तूपाचा वापर

नव्या तांदळाचा भात करताना यामध्ये एक चमचा लिंबाचा रस मिक्स करा. यामुळे भात चिकट होणार नाही. तरीही चिकट झाल्यास त्यात एक चमचा तूप टाका.

Image credits: Freepik
Marathi

ब्रेड स्लाइसचा वापर

भातातीत अतिरिक्त पाणी काढण्यास ब्रेड स्लाइसचा वापर करू शकता. भातावर ब्रेड स्लाइस ठेवल्याने त्यामधील अधिक पाणी शोषले जाईल.

Image credits: Freepik
Marathi

पंख्याखाली किंवा ओव्हनमध्ये ठेवा

भात अधिक चिकट आणि मऊ झाल्यास सर्वप्रथम एका ट्रे मध्ये पसरवा. यानंतर पंख्याखाली सुकण्यास ठेवू शकता. अथवा ओव्हनमध्ये 5-10 मिनिटांसाठी ठेवू शकता.

Image credits: Freepik
Marathi

भात शिजवण्यासाठी योग्य माप घ्या

भात व्यवस्थितीत शिजण्यासाठी योग्य माप घ्या. एक कप भातात दोन कप पाणी घ्या. पण तांदूळ नवा असल्यास पाणी थोड कमी टाका आणि जुना तांदूळ असल्यास दीड कप ग्लास पाणी टाका.

Image Credits: Freepik