संकट येण्याआधीच त्याची शक्यता ओळखून तयारी करणे हे चाणक्यांचे तत्वज्ञान आहे.
जर एक गोष्ट बिघडली तर सर्व काही नष्ट होणार नाही, याची खबरदारी घ्या.
प्रत्येकजण मित्र वाटतो, पण खरे मित्र आणि खोटे मित्र यामध्ये फरक करायला शिका.
संकटात हाच खरा आधार ठरतो.
अहंकार आणि घाई संकट वाढवतात, चाणक्य संयमाचे महत्त्व अधोरेखित करतात.
घरच्याघरी १० मिनिटांत झणझणीत मिसळ कशी बनवावी? वाचा सोपी रेसिपी
सर्वांना आवडणारे कैरीचे पन्हे घरी कसे बनवावे? जाणून घ्या सोपी रेसिपी
केस कुरळे होण्यासाठी काय करायला हवं? या घरगुती उपायांची होईल मदत
अक्षय्य तृतीयेला बायकोला गिफ्ट करा हे सुंदर मंगळसूत्र, पाहा लेटेस्ट डिझाइन्स