Marathi

Chanakya Niti : मनुष्याला या 3 चुकांमुळे नरकात जावे लागते

Marathi

आचार्य चाणाक्य निती

आचार्य चाणाक्य यांनी आपल्या नितीमध्ये काही चुकांबद्दल सांगितले आहे. यामध्ये मनुष्याच्या कोणत्या चुकांमुळे त्याला स्वर्ग नव्हे तर नरकात जावे लागते हे सांगितले आहे.

Image credits: Getty
Marathi

आयुष्यातील चुका

चाणाक्य म्हणतात, मनुष्याने केलेल्या चुकांमुळे त्याला जीवंतपणी कधीच आनंदाचा उपभोग घेता येत नाही.

Image credits: adobe stock
Marathi

महिलांबद्दल वाईट विचार

तरुणी किंवा महिलांबद्दल दुर्बुद्धी किंवा वाईट विचार करणारा मनुष्य आयुष्यात नेहमीच त्रस्त असतो.

Image credits: adobe stock
Marathi

आई-वडिलांचा अपमान

चाणाक्यांनुसार, चुकूनही कधीच मनुष्याने आपल्या आई-वडिलांची बदनामी करू नये. जो व्यक्ती पालकांसोबत चुकीचे वागतो त्याला नरकात जावे लागते.

Image credits: adobe stock
Marathi

गरीबांना त्रास देऊ नका

चाणाक्य म्हणतात, कधीच दीन-दुबळ्या किंवा एखाद्या गरीबाला त्रास देऊ नये. याचे परिणाम आयुष्यात भोगावे लागतात आणि व्यक्ती नरकात जातो.

Image credits: adobe stock
Marathi

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credits: adobe stock

लांब आणि मजबूत नखांसाठी ट्राय करा या 5 Nail Care Tips

मेथीची भाजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे माहितेय का?

एथनिक ते ट्रेडिशनल आउटफिट्सवर ट्राय करा या 5 Nose Pin, पाहा डिझाइन्स

होळीवेळी चुकूनही करू नका ही कामे, होईल नुकसान