Marathi

Chanakya Niti: हे ४ गुण असतील तर तुम्हाला यश थांबवू शकणार नाही!

Marathi

चाणक्य नीति काय सांगते?

आचार्य चाणक्य यांच्या नीतीत यशाचं गमक आहे. त्यांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीत 'हे' ४ गुण असतील, तर यश अटळ आहे. चला जाणून घेऊया कोणते आहेत ते गुण.

Image credits: adobe stock
Marathi

कठोर परिश्रम, यशाची पहिली पायरी

“उद्योगे नास्ति दरिद्रयं” – म्हणजे मेहनतीला पर्याय नाही.

आळस टाका, सातत्य ठेवा आणि गरिबीवर मात करा.

जो मेहनत करतो, तोच पुढे जातो!

Image credits: Getty
Marathi

जप: मानसिक शांतीचं रहस्य

“जपतो नास्ति पातकम्” मन शांत असेल तर पाप दूर राहतात.

देवाचं स्मरण, ध्यान आणि सकारात्मकता तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला मदत करतात.

Image credits: Getty
Marathi

मौन: भांडणापासून संरक्षण

“मौनेन कल्हो नास्ति” मौन राखल्याने वाद टळतो.

भांडणाच्या क्षणी मौन बाळगा; शब्दांचा वापर शस्त्रासारखा नका करू.

Image credits: Getty
Marathi

जागरूकता: भीतीपासून मुक्ती

“जागृतस्य च न भयम्” – जो जागा आहे, सतर्क आहे, त्याला कशाचीही भीती वाटत नाही.

संकटे आली तरी सजग मनुष्य घाबरत नाही, ती सामना करतो.

Image credits: Getty
Marathi

या ४ गुणांनी यशाला घाला गवसणी!

मेहनत, जप, मौन आणि सतर्कता, ही चार शस्त्रे यशासाठी आवश्यक.

हे गुण अंगीकारले, तर तुम्हाला यशापासून कोणीही रोखू शकणार नाही!

Image credits: Getty

मुलांना घेऊन वॉटर पार्कला जाताय?, ‘या’ गोष्टींची घ्या खास काळजी!

पार्टी-फंक्शनमध्ये दिसाल हॉट, नेसा Raveena Tandon सारख्या साड्या

उन्हाळ्यात स्विमिंग शिकायचे आहे? या सोप्या टीप्स फॉलो करा, बना स्वीमर

घरच्या घरी तयार करा कापसासारखी मऊसुत इडली, जाणून घ्या या खास TIPS