Marathi

शेतकरी लढणार आरपारची लढाई

आंदोलनाचा आज 9 वा दिवस आहे. शेतकरी आणि सरकारच्या बैठकीतून काहीच निष्पन्न झाले नाही. दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांनी आरपारच्या लढाईला सुरुवात केली असून ते मागे फिरायला तयार नाहीत  

Marathi

1200 ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन दिल्लीत कूच करणार शेतकरी

शेतकरी बाराशे ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन दिल्लीकडे निघाले आहेत. पंजाबमधील चौदा हजार शेतकरी शंभू बॉर्डरवरून देशाच्या राजधानीच्या दिशेने निघाले आहेत.

Image credits: social media
Marathi

खनौरी बॉर्डरवर परिस्थिती अवघड

परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. कारण खनौरी बॉर्डरवरून शेतकरी हरियाणामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासोबत 800 ट्रॅक्टर आहेत.

Image credits: social media
Marathi

शंभू बॉर्डरवर तणावपूर्ण वातावरण

हरियाणा बॉर्डरवर शेतकऱ्यांना थांबवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा चालू केला आहे. शंभू बॉर्डरवरील वातावरणही तणावपूर्ण झाले आहे.

Image credits: social media
Marathi

शेतकऱ्यांनी अश्रुधुरापासून वाचण्यासाठी मास्कचा केला वापर

शेतकऱ्यांनी अश्रुधुरापासून वाचण्यासाठी चेहऱ्यावर मास्क आणि इअर बड्स घातले आहेत. शेतकरी प्रत्येक संकटाशी लढण्यास तयार असल्याचे दिसून येत आहे.

Image credits: social media
Marathi

किसान आंदोलनात आतापर्यंत झालेत चौघांचा मृत्यू

आंदोलनात आतापर्यंत चार मृत्यू झाले आहेत. यामध्ये 2 शेतकरी आणि 2 पोलिसांचा समावेश आहे. केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी शेतकऱ्यांना बैठकीसाठी परत आमंत्रण दिले आहे.

Image credits: social media
Marathi

अग्निशमन दलाच्या 100 गाड्या तैनात

पोलिसांनी शेतकऱ्यांचा सामना करण्याची पूर्ण तयारी केली आहे. शंभरपेक्षा जास्त अग्निशमन दलाच्या गाड्या आणि हजारो पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

Image Credits: social media