योजनेच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबी
गारंटरशिवाय कर्ज: या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी कोणत्याही गारंटरची गरज नाही.
३९ राष्ट्रीयीकृत बँकांचा सहभाग: देशातील सुमारे ३९ राष्ट्रीयीकृत बँका या योजनेशी संलग्न आहेत.
७.५ लाख रुपयांपर्यंत सरकारची हमी: केंद्र सरकार ७.५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर ७५% क्रेडिट गॅरंटी देते, त्यामुळे बँकांना विश्वास आणि विद्यार्थ्यांना मदत मिळते.