पश्चिम रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार,
26 जानेवारी ते 7 मार्च 2026 या कालावधीत
मुंबई सेंट्रल–अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस तात्पुरती 20 डब्यांसह धावणार आहे.
चार अतिरिक्त एसी कोचचा समावेश
एकूण प्रवासी क्षमतेत 278 सीट्सची वाढ
वेटिंग लिस्टमध्ये मोठी घट होण्याची शक्यता
यामुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही आणि तिकिटासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार नाही.