ही योजना आता सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात आली आहे.
जे शेतकरी तेलबिया पिकांचे उत्पादन घेतात
किंवा तेलबियांवर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करू इच्छितात
अशा शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ घेता येणार आहे. देशांतर्गत तेलबिया उत्पादन वाढवणे आणि खाद्यतेल आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे.