सरकारची कारवाई ठरली, रक्कम वसूल होणार
मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केलं की, ज्या सरकारी महिलांनी अजूनही योजनेचा अपात्र लाभ घेतलेला आहे, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. योजनेअंतर्गत जमा झालेला निधी सरकार परत घेणार असून, संबंधितांवर पुढील कारवाईही केली जाऊ शकते.