योजनेसाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
पात्रता:
अर्जदार भारताचा आणि महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
तो तांत्रिक शिक्षण घेतलेला विद्यार्थी असावा.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
कुटुंबातील कोणत्याही सदस्याने सरकारी नोकरीत नसावे.
१०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे:
आधार कार्ड
१०वीची मार्कशीट
उत्पन्नाचा दाखला
कॉलेज बोनाफाईड सर्टिफिकेट आणि ऍडमिशन पावती
बँक खाते तपशील
पासपोर्ट साईज फोटो
मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)