Ayushman Card : पंतप्रधान आयुष्मान भारत योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केले जातात. पण या योजनेचे लाभार्थी असून त्याचे कार्ड हरवल्यास उपचार घेऊ शकतो का असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
Ayushman Card : सध्याच्या काळात प्रत्येकजण आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करतात. जेणेकरुन भविष्यात एखादा आजार झाल्यास त्यासाठी आधीच हेल्थ इन्शुरन्स काढला जातो. हा इन्शुरन्स प्रत्येकजण आपल्याला परवडेल त्या किंमतीत काढतो. अशातच सरकारने खासकरुन आर्थिक रुपात असक्षम असणाऱ्या वर्गासाठी आयुष्मान भारत योजना सुरू केली आहे.
पंतप्रधान आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात. यासाठी आयुष्मान कार्ड तयार करावे लागतो. अशातच आयुष्मान कार्ड तयार केल्यानंतर हरवल्यास आणि उपचार घ्यायचे असतील तर मोफत होऊ शकतात का याबद्दलच पुढे सविस्तर जाणून घेऊया.
आयुष्मान कार्डच्या मदतीने उपचार
रुग्णालयाने उपचारासाठी नकार दिल्यास तर?