जर सरकारने ही मागणी मान्य केली, तर
ग्रामीण भागातील पेन्शनधारकांना: ज्यांना सरकारी रुग्णालये जवळ नाहीत, त्यांना खाजगी उपचार घेणे सोपे होईल.
आरोग्य विम्याचा ताण कमी: वाढीव अलाउन्समुळे किरकोळ औषधोपचाराचा खर्च खिशातून करावा लागणार नाही.
१ कोटी कुटुंबांना लाभ: केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी अशा एकूण १ कोटी लोकांना याचा थेट फायदा मिळेल.