१. मेट्रो ९ (दहिसर ते काशीगाव - टप्पा १)
या मार्गिकेमुळे मुंबई आणि मिरा-भाईंदरमधील अंतर कमी होणार आहे. विशेष म्हणजे, या मेट्रोमुळे ठाणे जिल्ह्याचे मेट्रोचे स्वप्न अखेर सत्यात उतरणार असून, हजारो प्रवाशांचा दहिसर-मिरा रोड पट्ट्यातील प्रवास वेगवान होईल.
२. मेट्रो २ ब (डायमंड गार्डन ते मंडाले - टप्पा १)
अंधेरी पश्चिम ते मंडाले या मार्गावरील 'डायमंड गार्डन' ते 'मंडाले' हा टप्पा सुरू होत आहे. यामुळे मानखुर्द आणि चेंबूर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.