राज्यात आतापर्यंत 5,65,000 पेक्षा जास्त सौर कृषी पंप बसवण्यात आले आहेत. पंपात बिघाड, चोरी किंवा तांत्रिक समस्या आल्यास त्वरित तक्रार नोंदवणे आवश्यक आहे.
पूर्वी तक्रार करण्यासाठी शेतकऱ्यांकडे तीन पर्याय होते
महावितरणची अधिकृत वेबसाइट
पुरवठादार कंपनीची वेबसाइट
महावितरणचा टोल-फ्री नंबर
आता या सर्वांवर मात करत मोबाईल अॅपद्वारे सेकंदात तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.